लालबहादूर शास्त्री
भारताला "जय जवान जय किसान " हा मंत्र देणाऱ्या भारताचे दुसरे पंतप्रधान "लाल बहादूर शास्त्री त्यांचे आडनाव श्रीवास्तव होते पण शास्त्री झाले .त्याच्या जन्मांतर लवकरच त्यांच्या वडिलाचे निधन झाले .त्यामुळे त्याच्या आईने माहेरी जावून त्यांचे संगोपन केले .त्यांचे बालपण आजोळी मामाच्या आश्रयात झाले.महात्मा गांधीजीच्या विचाराचा पगडा शास्त्रीजीच्या मनावर होता.
शास्त्रीजी जेवढे मृदू होते तेवढे निश्चयी होते .महात्मा गांधीजीचे पाहिली भेट १९१६ साली झाली.त्यावेळी ते आफ्रिकेतून नुकतेच भारतात आले होते.तेव्हा पाढरा काठेवाडी फेटा ,अंगरखा व जोड सर्वच्या
२७मे १९६४ ला नेहरुजीच्या निधनानंतर देशाची सर्वस्वी जबाबदारी लाल बहादूर शास्त्री यांच्यावर आली .त्यांनी आपल्या कृतीने माणसाचे शील व निश्चय किती प्रभावशाली असू शकतात हे त्यांनी स्वत वरून दाखविले अठरा महिन्याच्या छोट्याशा कारकिर्दीत आपण पंतप्रधान पदला किती लायक होतो हे शास्त्रींनी आपल्या कृतीने दाखवून दिले .
लालबहादूर शास्त्रीजीचा जीवन परिचय
लालबहादूर शास्त्रीजींचे कार्य
त्या वेळी लाल लजपतरायांनी गोखल्याच्या धर्तीवर "लोकसेवक समाज "संस्था काढली व त्या द्वारे शास्त्रीजींनी अस्पृश्योध्दाराचे काम सुरु केले .स्त्रियांची स्वतंत्रता आणि स्वदेशी हि त्यांची व्रते होती.
0 टिप्पण्या
Thanks for visiting the blog