आपण ज्या देशाची नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत. काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे.भारत देश १५ आॅगष्ट १९४७ लाभ स्वतंत्र झाला.
* १५ आॅगष्ट ला " पंतप्रधान झेंडा फडकवतात" तर
२६ जानेवारीला "राष्ट्रपती ध्वजारोहण करतात "
कारण देश १५ आॅगष्ट ला स्वतंत्र झाला त्यावेळी राष्ट्रपती पद अस्तित्वातच नव्हते.
-------------------------------------
* १५ आॅगष्ट ला झेंडा उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढविला जातो . त्याला "ध्वजारोहण (Flag Hoisting)" म्हणतात .
* २६ जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरकफासाची
दोरींची गांठ बांधून झेंडा अगोदर नेलेला असतो.फक्त दोरी ओढुन झेंडा" फडकवीला "जातो.त्याला (Flag unfurning) असे म्हणतात.
-------------------------------------
15 ऑगस्ट ला इंग्रजांचा झेंडा खालीउतरवीला व भारताचा झेंडा वर चढवला म्हणून त्याला "ध्वजारोहण" म्हणतात.
26 जानेवारी 1950 ला भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्यानंतर भारताची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्ष इंग्रजाच्या कायद्याने राज्य चालले. यांचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेऊन दोरी ओढीत वरचेवर गांठ सुटून झेंडा हवेत मोकळा केला जातो. म्हणून त्याला" झेंडा फडकवणे "असे म्हणतात.
-----------------------------------
15 ऑगस्ट ला "लाल किल्ल्यावर" ध्वजारोहण होते तर
26 जानेवारीला " राष्ट्रपती "भवनासमोर राजपथावर झेंडा फडकवला जातो.
_----------------------------------
▪️नवनवीन माहिती पाहण्यासाठी माझ्या बाॅल्गला आवश्य भेट द्या
0 टिप्पण्या
Thanks for visiting the blog