भारताती "समाज सुधारकाच्या कार्याची माहिती "देण्यात आलेली आहे
सावित्रीबाई फुले

झाला त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होय ,त्या मराठी कवियत्री होत्या, शिक्षण प्रसारक होत्या महाराष्ट्रात स्त्रीयांच्या शिक्षणा करिता त्यांनी खूप मोलाचे योगदान आहे महिला शिक्षित व्हाव्यात यासाठी त्यांनी ज्योतीबा फुले यांच्या सह आरंभी क कार्य केले स्त्री शिक्षित १८५२ मध्ये त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली
डॉ.बाबासाहेब आंंबेडकर
आचार्य विनोबा भावे

संत श्री गाडगेबाबा
![]() |
बाबाचा जन्म आत्यंतिक गरिबीत झाला पददलित अशा दर्यापूर तालुक्यात एका लहानशा खेड्यात बलुतेदाराच्या घरात परिट जातीत झाला त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक छळ जन्मजात त्याच्या वाट्याला आला या छाळाने देवधर्मावरील श्रद्धा उडाली गरिबीमुळे अबृचे धिडवडे कसे निघतात याची त्यांना अनुभूती होती जातीजातीतील भेदभाव दूर करण्याचा ध्यास त्यांना होता आयुषभर व्रतस्त राहिले पांथस्थासाठी लाखोच्या धर्मशाळा उभारल्या पण स्वतःचे वास्तव्य के झोपडीत लोकांना पंचपकवन जेवू घातले पण स्वत:हा शिळ्या भाकरीचे तुकडे खाल्ले .नागरवाडी सातपुड्याच्या कुशीत वसलेले लहानसे खेडेगाव तेथे बाबाचा शे-दोनशे पोराची आश्रमशाळा आहे .एक गोशाला आहे वैराग्यमूर्ती गाडगे बाबा विदर्भात जन्माला आले "देवकी नंदन गोपाला "हे त्यांचे भजन होय .
---------------------------------------
0 टिप्पण्या
Thanks for visiting the blog